Jataayu

ऋषी बंकिंमचंद्र

तब्बल 128 वर्षांची प्रतीक्षा संपली. राष्ट्रभक्तीचा महामंत्र ‘वंदे मातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्यावरील मराठीतील पहिले चरित्र प्रकाशित होत आहे. ग्रंथाचे नाव – ऋषी बंकिमचंद्रलेखक – मिलिंद सबनीसप्रकाशक – जटायु अक्षरसेवापृष्ठे – सुमारे 240मूल्य – 599/-संपर्क : 9767284038#ऋषी_बंकिमचंद्र #rishi_bankimchandra #swaraj75

Outing justo morbi wild

Aliquam sed in egestas gravida amet mattis sagittis, semper morbi vitae, egestas blandit duis facilisis adipiscing fermentum aenean nunc nibh accumsan, ornare enim at interdum mi arcu, ut magna ultrices odio dictumst aliquam tincidunt dictum pharetra vestibulum aliquam aliquet suspendisse. Sed et aliquam tincidunt ut sed porttitor nunc et etiam molestie arcu donec venenatis nulla …

Outing justo morbi wild Read More »

Eget elementum on train

Aliquam sed in egestas gravida amet mattis sagittis, semper morbi vitae, egestas blandit duis facilisis adipiscing fermentum aenean nunc nibh accumsan, ornare enim at interdum mi arcu, ut magna ultrices odio dictumst aliquam tincidunt dictum pharetra vestibulum aliquam aliquet suspendisse. Sed et aliquam tincidunt ut sed porttitor nunc et etiam molestie arcu donec venenatis nulla …

Eget elementum on train Read More »

Visit sagittis malesuada vestibulum

Aliquam sed in egestas gravida amet mattis sagittis, semper morbi vitae, egestas blandit duis facilisis adipiscing fermentum aenean nunc nibh accumsan, ornare enim at interdum mi arcu, ut magna ultrices odio dictumst aliquam tincidunt dictum pharetra vestibulum aliquam aliquet suspendisse. Sed et aliquam tincidunt ut sed porttitor nunc et etiam molestie arcu donec venenatis nulla …

Visit sagittis malesuada vestibulum Read More »

विवेकानंदांनी शिकागोत सांगितलेला विचारच आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुळाशी

पुणे । एकांतिक धर्मीयांच्या छळाला कंटाळून स्वत:चा धर्म आणि जीव वाचवण्यासाठी जगातील इतर देशातून पळून आलेल्या जीवांना ज्या देशाने सदैव आश्रय दिला त्या देशातून आल्याचे व त्या सहिष्णू हिंदू धर्माचा प्रतिनिधी असल्याचे स्वामी विवेकानंदांनी शिकागोच्या भाषणात ठासून सांगितले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्यातून तोच विचार नरेंद्र मोदी कृतीत आणत आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर …

विवेकानंदांनी शिकागोत सांगितलेला विचारच आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या मुळाशी Read More »

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक स्मरणिका

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेला (डीसीसी) 100 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त तयार केलेल्या विशेष स्मरणिकेचे प्रकाशन पार्क मैदान येथील भव्य कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा श्री. शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी केंद्रीय मंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख आदी मान्यवर नेते उपस्थित होते. या स्मरणिकेची आकर्षक …

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक स्मरणिका Read More »

Awaran

भारतील “दा-विंची कोड’

अवघ्या दोन वर्षांत 22 आवृत्त्यांचा पल्ला गाठणारी, वाचकाच्या “स्व’त्त्वाला हाक देऊन जागं करणारी कादंबरी – आवरण. डॉ. एस. एल. भैरप्पा या विख्यात कन्नड साहित्यिकाची ही बहुचर्चित कादंबरी. या कादंबरीने हजारो वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतला आहे तर अनेक मतलबींची झोपही उडवली आहे. ही कादंबरी मराठीतही उपलब्ध आहे. या कादंबरीविषयी…

स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल स्वातंत्र्यसंग्रामातील प्रसिद्ध नेत्यांची काय भावना होती, पाहूया…

लोकमान्य टिळक : दोघे जेव्हा बेलूरला भेटले तेव्हा त्या भेटीत विवेकानंदांनी शत्रूशी मुकाबला करताना अधिक विध्वंसक मार्ग चोखाळण्याचा आग्रह टिळकांपाशी धरला. टिळक हे स्वामी विवेकानंदांना राष्ट्रविमोचनाच्या चळवळीचे, पिता मानित होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी : सुरेंद्रनाथांनी आपल्या बंगाली वृत्तपत्रात विवेकानंद चरित्राचे परीक्षण करताना, कार्लाइलच्या ‘देशाचा इतिहास हा त्याच्या महापुरुषांचा इतिहास असतो’ या वाक्याचा संदर्भ देऊन रामकृष्ण व विवेकानंद यांचे समकालीन महामानव म्हणून उदाहरण दिले. …

स्वामी विवेकानंद यांच्याबद्दल स्वातंत्र्यसंग्रामातील प्रसिद्ध नेत्यांची काय भावना होती, पाहूया… Read More »

मूलनिवासी थोतांड मांडणाऱ्या तथाकथित पंडितांना स्वामी विवेकांनंदांनी कोणत्या शब्दांत सुनावले वाचा

जे तथाकथित युरोपीय पंडित आहेत, ते सांगत असतात की, आर्य कुठूनतरी बाहेरून हिंदुस्थानात आले. त्यांनी एतद्देशीयांकडून भूमी बळकावली. त्यांना नामशेष केले. या सार्‍या तद्दन खोट्या गोष्टी आहेत. मूर्खांच्या वल्गना आहेत. दुर्दैव असे की, काही भारतीय पंडितसुद्धा या म्हणण्याला माना डोलावतात ! ही सर्व असत्ये आमच्या मुलांना शिकविली जात आहेत ! केवढी दु:खाची गोष्ट ही | मी काही मोठा पंडित असल्याचा दावा करीत नाही. पण मला जे काही कळले आहे, त्याच्या आधारे …

मूलनिवासी थोतांड मांडणाऱ्या तथाकथित पंडितांना स्वामी विवेकांनंदांनी कोणत्या शब्दांत सुनावले वाचा Read More »

वंदे मातरम या विषयावर सौ. अपर्णा रामतीर्थकर यांनी युवा पत्रकार सिद्धाराम भै. पाटील यांची मुलाखत

इतिहास विसरल्यास प्रेरणा लुप्त होते. प्रेरणा जागी राहिली नाही तर माणसाची अधोगती सुरु होते. माणसे लाचार बनतात. कणाहीन माणसांची समाजात संख्या वाढू लागली की स्वार्थ बोकाळतो. स्वार्थ बोकाळला की देशभक्ती मागे पडते. देशभक्ती गौण मानणाऱ्यांच्या हाती नेतृत्व आले की देशाचा सत्यानास होतो. याचा दाहक अनुभव या देशाने अनेकदा घेतला आहे. वंदे मातरमच्या स्फूर्तीदायी इतिहासाकडे स्वातंत्र्यानंतर दुर्लक्षच …

वंदे मातरम या विषयावर सौ. अपर्णा रामतीर्थकर यांनी युवा पत्रकार सिद्धाराम भै. पाटील यांची मुलाखत Read More »

Scan the code